कॉंग्रेस व महाराष्ट्र विकास आघाडी ने सरकार विरोधात काढला भव्य मशाल मोर्चा*

कॉंग्रेस व महाराष्ट्र विकास आघाडी ने सरकार विरोधात काढला भव्य मशाल मोर्चा*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :-अमळनेर दि २३ जुन २०२५:-भाजप सरकार ने विधानसभा निवडणूक ही धोक्याने जिंकली असून याची सखोल चौकशी करावी तसेच शेतकरी राजा हा हवालदिल असुन सर्व शेतकरी मागनया पुर्ण करावे.
जर शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते. या वेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, भागवत सूर्यवंशी, प्रा. सुभाष पाटील, सुलोचना वाघ, संदीप घोरपडे, योजना पाटील, सेनेचे विजय पाटील, डी. एम.पाटील, बन्सीलाल भागवत, प्रताप पाटील, आदींसह मनोहर नाना पाटील, उमेश पाटील, प्रा.अशोक पवार, डी.एम.पाटील प्रशांत निकम, योजना पाटील अरुण शिंदे, जाकीर शेख, अनंत निकम, योगेश शिसोदे, मनोहर पाटील, लतीफ मिस्तरी, कृष्णा पाटील, जिजाबराव पाटील, माधवराव पाटील,मुशीर शेख, रफिक मिस्तरी, जमील मुजावर, वासुदेव पवार, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुलोचना वाघ, धनगर पाटील, प्रा.सुभाष पाटील, संदीप घोरपडे, बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, बन्सीलाल भागवत, गजेंद्र साळुंखे, सुरेश पाटील, प्रा.श्याम पवार, प्रतापराव पाटील, अरुण देशमुख, सईद तेली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब) विजय पाटील, बाळासाहेब पाटील, विलास पवार रावेर चे आमदार शिरीष दादा चौधरी, जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार श्री जिल्हा संघटक संदीप पाटील आदी उपस्थित होते.