जिल्हास्तरीय ” कथाकथन” स्पर्धेत जय बजरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
सिद्धेश क्षीरसागर ( प्रथम) तर पियुष उबाळे (उत्तेजनार्थ प्रथम )
जिल्हास्तरीय ” कथाकथन” स्पर्धेत जय बजरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
सिद्धेश क्षीरसागर ( प्रथम) तर पियुष उबाळे (उत्तेजनार्थ प्रथम )
प्रतिनिधी : संजय वायकर
नगरः दि. ८. नोव्हें. २०२४ रोजी ” *संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई नैतिक शिक्षा योजना आयोजित ; “जिल्हास्तरीय “कथाकथन” स्पर्धा* २०२४” ; मध्ये आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित, जय बजरंग प्राथमिक विभागाचा *चि. सिद्धेश अमोल क्षीरसागर याने* (इयत्ता ४थी ५वी ६ वी गटात )कथाकथन स्पर्धेत *प्रथम क्रमांक* पट कावला तर *चि. पियुष बाळासाहेब उबाळे* याने ( *उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक)* मिळवला! विद्यालयाचे विद्यार्थी चि. सोहम पालवे , चि. कृष्णा मेहेत्रे यांनी सहभाग प्रमाणपत्र मिळवले! जिल्ह्यातून सदर गटात ४५ स्पर्धक सहभागी झाले होते! स्पर्धेत ठरवून दिलेल्या (आध्यात्मिक) विषयांमध्ये नियमित वेळेत कथाकथन सादर करायचे होते, सदर स्पर्धेचे *परीक्षक म्हणून नाट्य कलाकार व समीक्षक श्री. अनिकेत देऊळगावकर, दीपा जानवे मॅडम,बेलेकर मॅडम, रजनी ढोरजे* *मॅडम , सविता धर्माधिकारी मॅडम, प्रिया जानवे मॅडम, मीरा बेलेकर मॅडम यांनी* काम पाहिले , तर संघटनेच्या शहराच्या मुख्य *कार्यवाहक श्रीम.आशा देशपांडे मॅडम , पल्लवी जोशी मॅडम, कल्पना गोगटे मॅडम यांनी* कार्यक्रमाचे नियोजन केले .
सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे *आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. नरेंद्रजी फिरोदिया सरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले ,तसेच सहसचिव श्री. उमेश जी गांधी सर, व्यवस्थापक श्री. आशुतोष घाणेकर सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल क्षीरसागर सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक ,शिक्षिका श्रीमती.आशा घुले मॅडम, श्रीमती. अश्विनी बेरड मॅडम, श्री. गणेश शिंदे सर, यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.