मालेगाव तालुक्यातील जल जिवन मिशन अंतर्गत जल साक्षरता विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
मालेगाव तालुक्यातील जल जिवन मिशन अंतर्गत जल साक्षरता विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी :- पंकज पाटिल
मालेगाव :- जल जिवन मिशन स्तर उ (टप्पा-3) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगाव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर मुख्य संसाधन संस्था अमळनेर (KRC) यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेशी निगडीत जल साक्षरता विक्षयक दोन दिवशीय प्रशिक्षण तालुक्यातील 120 ग्रामपंचायत मधील या कार्यक्रमात ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष (सरपंच), ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे उपाध्यक्ष (उपसरपंच), पाणीपुरवठा कर्मचारी। जलसुरक्षक, मागासवर्गीय मालेगाव-जल जिवन मिशन स्तर उ (टप्पा-3) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगाव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर मुख्य संसाधन संस्था अमळनेर (KRC) यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेशी निगडीत जल साक्षरता विक्षयक दोन दिवशीय प्रशिक्षण तालुक्यातील 120 ग्रामपंचायत मधील या कार्यक्रमात ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष (सरपंच), ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे उपाध्यक्ष (उपसरपंच), पाणीपुरवठा कर्मचारी। जलसुरक्षक, मागासवर्गीय (अजा/ अज) ग्रामपंचायत सदस्य, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती (UWSC) महिला सदस्य किंवा नळ पाणीपुरवठा, योजनेचे देखभाल व दुरुस्तीसाठी ग्राम पंचायत निवड केलीली ग्रामपंचायत- बचत गट प्रतिनिधी यापैकी पाच प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येत आहे.सदर प्रशिक्षण दुरमान्य मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, बॅग, पेन, पुस्तिका, नोटपॅड देखील प्रशिक्षणार्थी यांना वाटप करण्यात आले तसेच मार्गदर्शन देखील केले सदर प्रशिक्षण जिल्हा परिषद मालेगाव पंचायत समिती, कार्यकारी मान्य श्री. चंद्रकांत साबळे, विस्तार अधिकारी जे. बी. सूर्यवंशी, बीआरसी ललित शेलार, दिलीप सुर्यवंशी साहेब, दिप गायवाड साहेब तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री भुपेंद्र महाले, सचिव तुषार पाटील, महेश माकडे, नयना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रफुल शिरोडे, विकास पाटील यांनी केले प्रशिक्षण शिबिराचे नियोजन श्री. वसंत चव्हाण, गजानन श्रीरामजवार, वैशाली पटके, अक्षय शिरुडे, संदिप देवरे, पंकज पाटील यांनी यशस्विरीत्या पार पाडले.