Breaking
ब्रेकिंग

पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने पालिकेत आंघोळ आंदोलन

0 3 9 0 8 0

पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने पालिकेत आंघोळ आंदोलन

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- अमळनेर शहरातील तांबेपुरा येथे पंधरा दिवसांपासून या भागात पाणी येत नसल्याने शिवसेना (शिंदे गट) उपशहर प्रमुख प्रवीण पाटील याने नगरपालिकेत आंघोळ आंदोलन केल्याने दुपारी पालिकेने पाणीपुरवठा केला आणि विशेष म्हणजे जास्त वेळ पाणीपूरवठा केला .क्रमाने प्रत्येक भागात पाणीपुरवठा करण्याऐवजी नंतरच्या भागात आधी पाणीपुरवठा केल्याने तांबेपुरा भागात पंधरा दिवस पाणी पुरवठा झाला  नव्हता. प्रवीण पाटील याने घरी पाणी नसल्याने पालिकेतच आंघोळ करण्याचे अनोखे आंदोलन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे