Breaking
ब्रेकिंग

ताहाराबाद इंडिया पोस्ट ऑफिस बॅक मध्ये जाणे झाले कठीण

0 3 9 0 4 0

ताहाराबाद इंडिया पोस्ट ऑफिस बॅक मध्ये जाणे झाले कठीण

विशेष प्रतिनिधी :   जावेद शेख

राहुरी तालुक्यामधील ताहाराबाद इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये जाणे खुप असे कठीण झाले आहे जाताना त्या ठिकाणा वर कुणी ही पडु शकते त्या मुळे जाण्यासाठी जीवाची बाजी लावून वय झालेल्या व्यक्तीना जावे लागते ग्रामस्थना किती दिवस आशी कसरत करावी लागते हे मात्र गुलदस्त्यात आहे .
ताहाराबाद या ठिकाणी भारतीय स्टेट बॅक , बॅक ऑफ बैंडदा , महाराष्ट्र बॅक आशी एक राष्ट्रीय कृत बॅक या ठिकाणी नाही त्यामुळे प्रत्येक व्यावहार इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये चालू झाले आहे परंतु ताहाराबाद येथील पोस्ट ऑफिस मध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही त्या ठिकाणी वटा पण नाही जी सी पी च्या सायाने संपूर्ण वटा खोदण्यात आला आहे त्या मध्ये गवत उगवले आहे या कडे ग्रामपंचायतने लक्ष दिले असते तर ग्रामस्थना या खोदेल रस्ताने हे सर्व प्रवास सहन करू जावे लागते नसते आता तरी सरपंच ,ग्रामसेवक , उपसरपंच यांनी लक्ष देऊन रस्ता व्यवस्थित करावी आशी मागणी ग्रामस्थ मधुन होत आहे .
इंडिया पोस्ट ऑफिस ताहाराबाद मध्ये जास्त खाते उघडण्यात आले आहे त्यासाठी ऑफिस मध्ये जावे लागते हे व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड मशिन वर हाताचे ठसे ठेऊन व्यवहार करतात येतात पैशाची देवान घेवान चालू झाल्यावर त्या मधून त्याचा फायदा होतो ताहाराबाद या ठिकाणी भारतीय स्टेट बॅक , बॅक ऑफ बैंडदा , महाराष्ट्र बॅक आशी एक राष्ट्रीय कृत एक ही बॅक या ठिकाणी नाही त्यामुळे प्रत्येक व्यावहार पोस्ट ऑफिस मध्ये चालू झाले आहे परंतु ताहाराबाद येथील पोस्ट ऑफिस मध्ये जाण्यासाठी रस्ता नाही त्या ठिकाणी वटा पण नाही जी सी पी च्या सायाने संपूर्ण वटा खोदण्यात आला आहे त्या मध्ये गवत उगवले आहे या कडे ग्रामपंचायतने लक्ष दिले असते तर ग्रामस्थना या रस्ताने हे सर्व सहन करावे लागले नसते या कडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेले जाणवते असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे आता आता तरी सरपंच ,ग्रामसेवक ,उपसरपंच यांनी लक्ष देऊ हा वटा व्यवस्थित करा नाहीतर या वयस्कर व्यक्तींना बॅक मध्ये म्हैसगांव किंवा राहुरी तालुक्यातील बॅक मध्ये या जावे लागणार आहे .यामुळे अनेक ग्रामस्थ शासनाच्या योजने पासुन वंचित राहत आहे लाडक्या बहिणीचे शासनाने दिलेले पैसेही पोस्ट बँक मध्ये येत आहे .या पोस्ट ऑफिस बॅकच्या एखाद्या खातेदाराचा अपघाती झाला तर त्याने विमा काढला म्हणून घरी पैसे येतील त्यामुळे विमा काढण्यातही मोठी वाढ झाली आहे या कडे सरपंच ,ग्रामसेवक यांनी लक्ष घालून व्यवस्थित करावे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे