जळगांव जिल्हयात जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतिकरण या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात*

*जळगांव जिल्हयात जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतिकरण या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात*
*पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , मंत्रालय महाराष्ट्र शासन राज्य पाणी व स्वच्छता मिशन ( SWSM ), मुंबई*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :-जल जीवन मिशन मिशन स्तर 3 (टप्पा 4) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर मुख्य संसाधन संस्था अमळनेर( KRC) यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय पाणी पुरवठा योजनेशी निगडित स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतिकरण या विषयक दोन दिवसीय ग्रामपंचात स्तरावरील प्रशिक्षण सर्व तालुक्यातील सर्व गावातील ग्रामपंचात मधील या कार्यक्रमात ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष (सरपंच) सह ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य त्या मध्ये मागासवर्गीय ( अजा/अज) समिती सदस्य, मध्ये ग्रा आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती( VWSC) महिला सदस्य यापैकी पाच प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले आहे सदर प्रशिक्षण प्रसंगी विषय तंज्ञ साधन व्यक्ती यांच्याकडुन सदर प्रशिक्षण देण्यात येत आले सदर प्रशिक्षण दरम्यान मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र , बॅग , पेन , पुस्तिका , नोटपॅड देखील प्रशिक्षणार्थी यांना वाटप करण्यात आले तसेच मार्गदर्शन देखील केले सदर प्रशिक्षण जिल्हा परिषद जळगांव मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री मीनल करनवाल उपमुख्य कार्यकारी मा.श्री.सचिन पानझडे, क्षमता बांधणी तंज्ञ मनोहर सोनवणे , महेश सोनवणे सर्व गट विकास अधिकारी सर्व तालुक्यातील, सर्व विस्तार अधिकारी सर्व तालुक्यातील, बीआरसी ,सीआरसी सर्व तालुक्यातील तसेच राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. भुपेन्द्र महाले यांच्या मार्गदर्शनाने सदर प्रशिक्षण सुरु आहे त्या प्रसंगी राष्ट्रविकास संस्थेचे प्रशिक्षक मुख्य प्रशिक्षक तुषार पाटील,दिनेश पाटील,अशोक पाटील, उमाकांत पाटील, संजय बडगुजर, मनोज करोडपती,भारती पाटील, नितीन नेरकर, जगदीश बोरसे,नेहा गाजरे, सुशिल केदारे, नारायण अडकमोल यांच्याबरोबर असे अनेक मुख्य प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहेत त्याचबरोबर,सहाय्यक प्रशिक्षक देखील सर्व तालुक्यातील हे प्रशिक्षण घेत आहेत यामध्ये जल जीवन मिशन चा आढावा,समुदाय आधारित स्त्रोत व्यवस्थापन,भारतीय जल धोरण योजना आणि तंत्रे, भुजल व्यवस्थापन नियोजन व ओळख,भुजल पुनर्भरणाचे तंत्र,भूपृष्ठावरील पाण्याचा पुनर्भरण,नदी-नाले उपचार तंत्र हे विषय सविस्तर दोन दिवसात घेण्यात आले त्या प्रसंगी संस्थेच्या संचालिका रागीणी महाले यांच्याबरोबर संस्थेचे नयना चौधरी, महेश माकडे ,किशोर बागुल,राहुल सुर्यवंशी, सिमा महाजन, विद्या पाटील,ज्योती पाटील,अमोल सुर्यवंशी,राजेश्वर पाटील, धिरज दारोकर, नजीम पठाण, गणेश पाटील,गणेश राजपूत, तुषार विसपुते,राहुल सोनवणे,सचिन चौधरी,गोरख पाटील,स्वंप्निल पाटील,दिपक वाघ, अमोल पाटील,प्रशांत निकम,अमरसिंह पवार, मयुर झाबरे, हिलाल पाटील,मुकेश पाटील, पियुष पाटील,पवण सनसे, हे सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या करण्यासाठी नियोजन करीत आहेत .