नागरिकांसाठी पाण्याची गरज ही खुप महत्वाकांक्षी :- दिपक पाटील*
समाजातील प्रश्न सोडविणे हे महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन ध्येय

*नागरिकांसाठी पाण्याची गरज ही खुप महत्वाकांक्षी :- दिपक पाटील*
*समाजातील प्रश्न सोडविणे हे महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन ध्येय*
अमळनेर :- अमळनेर येथून अक्षरशः महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांच्या कडे पाण्यासाठी तक्रारी जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील वाघोदे ता. अमळनेर आताच्या होऊ घातलेल्या राजकीय वातावरणामुळे अमळनेर करताना पाण्याचा प्रश्न उद्भवत आहेत. परंतु आता पाण्यासाठी पण लोकांना तळमळ करायला लावणारं का असा प्रश्न उद्भवत आहे खरं तर लोकांच्या निवारा भागविण्यासाठी पाण्याची गरज ही खुप महत्वाकांक्षी आहे आता पाणीपुरवठा वरून पण अन्याय करणारं का जिथे पाणी पुरवठा आवश्यक नसून सुध्दा पुन्हा पुन्हा पाणी देण्यात येतय सामन्य लोकांना आता पाण्यावरून देखील अन्याय करण्यासारखे प्रश्न समोर येत असतील तर ही खुप लाजीरवाणी गोष्ट आहे. लोकांना पाण्यासाठी कमीत कमी एक महीन्या पासून तळमळ करावी लागत आहे आपल्या साठी फक्त पक्ष मोठा करने गरजेचे नाही तर आपणास समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला लोकांनी ही जागा दिली आहे आपण हे विसरून जाऊ नये जर अन्याय झालाच तर महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन लवकरच त्यांचा आवाज उठविण्यासाठी तयार असेल ही बाब लक्षात घेणं गरजेच आहे हे विसरून जाऊ नये.
*समाजातील तरुण वर्ग देखील पाण्यासाठी रस्त्यावर उतरताना दिसत आहे कारण तरुण वर्गाला देखील पाण्याचे महत्व कळलेलं आहे ऊन्हाळ्याच्या दिवसात पाणी किती महत्त्वाचं असतं.*हे आता तरुण वर्गाला देखील समजत आहे. समाजातील तरुण आपल्या देशाचे भवितव्य ठरवतात *त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर आज त्यांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल तर ही खूप गंभीर बाब आहे याकडे लक्ष दिले पाहिजे.